काही क्षण...!



 
काही माणस भेटतात जीवनात,
का? भेटतात  म्हणून विचारायचं नसत,
काही धागे गुंततात हृदयात ,
म्हणून का ? गुंततात  असही म्हणायचं नसत,  
काही क्षण हसरे असतात , ते पकडता येत नाहीत. 
म्हणून रुसायचं नसत....,
जीवन हे असच असत,
हसत हसत जगायचं असत........!  

वर्षा पालकर 

Comments

Popular posts from this blog

रिमझिम पावसाची सर,

आयुष्य ते काय?