लाटेच असत एकच उद्दिष्ट , कसही करून किनाऱ्याला गाठाव , कीनाराल्याही नसेल का वाटत कधी लाटेकडे धावावं ? कदाचित वाटत असूनही त्याला ते शक्य नसाव , कारण आधार द्यायचं वचंन त्याच जमिनीशी पक्क असाव